क्द्दुद्र्घुफ्ज्च्ब्च्ज्स्ब्द्ज्ज्ज्ज्ज्ज्ज्ज्ज्ज जुईईईईईईईईईईइह्ह्व्म्व्न्ब्विफ्ज्र्थ४४३२४४२५३६३क्फ़्नफ़्नक्:फ़३४६७य्ग्र्ग्स्व्गवेर्ग्तएतएर्ग्फ़्र२३र्ह्क३ देके
मला काम करून कंटाळा आलाय म्हणून उगाच काहितरी लिहतोय
frustration काढायचा चांगला मार्ग आहे नाही?
Thursday, July 26, 2007
Tuesday, July 24, 2007
कारण ती वेळच तशी होती
तुझ लाजून नजर खाली वळवण
अन माझा जीव हळूवार तुझ्यात गुंतत जाण
सारी स्रुष्टिच जनु त्या डोळ्यात अवतरली होती
कारण ती वेळच तशी होती
किती आठवाव अन मनात ते किती साठवाव
त्या गोड आठवणीत वाटते असच गढून जाव
तुच सर्व चैतन्यात सामावली होती
कारण ती वेळच तशी होती
अन माझा जीव हळूवार तुझ्यात गुंतत जाण
सारी स्रुष्टिच जनु त्या डोळ्यात अवतरली होती
कारण ती वेळच तशी होती
किती आठवाव अन मनात ते किती साठवाव
त्या गोड आठवणीत वाटते असच गढून जाव
तुच सर्व चैतन्यात सामावली होती
कारण ती वेळच तशी होती
बरेच दिवस काही लिहल नाही. आणि सध्या प्रतिभा पाटिल राष्ट्रपति (की राष्ट्रपत्नी ही एक आणखी डोकेदुखी) झाल्या यापलिकडे काही घडलही नाही। शेवटी काय भैरोसिंघना हार मानाविच लागली. शहाण्या पुरुषाने स्त्री शी स्पर्धा करु नये, ती ही २१ व्या शतकात (...मी नाही असे वडीलधारे लोक म्हणतात). दैव कोणाला कुठे नेवून ठेविल काही खर नाही. पुन्याताले रस्ते त्यांच्या भेटिच्या वेळी सुधारतिल.. एवढाच काय ते त्यांच्या निवडून येण्यामुळे मला एक पुनेकर म्हणून झालेला आनंद. असो. मराठी माणसाने अटके पार झेंडा रोवला म्हणून जरा बर वाटलं.
एक तर आता सोफ्ट्वेअर कंपनी मध्ये ५ एवजी ६ दिवसांचा आठवडा होणार अशी वाइट्ट बातमी आहे. आधीच आम्ही बिचारे रोज १० ते १२ तास काम करतोच (त्यात पर्सनल जास्त नि ऑफिस चे कमी असते पण ऑफिस ये अन्दर की बात है ) मग आणखी एक दिवस सुखाचा का कमी असा समस्त सोफ्ट्वेअर कम्युनिटी तर्फे माझा सवाल आहे? एक तर इंडियन इकाँनोमीला सोफ्ट्वेअरमुळे असे चांगले दिवस पाहायला मिळतायत आणि रूपया वाढला तर सगळ्यात आधी बळी जाणार आमच्या सारखे निष्पाप जीव. बर याच्या विरुध्द टिवी चैनलवालेही बोलायला तयार नाहीत. आज दुपारी आज तक पहिला तर "सलमान म्यारी गोल्ड मध्ये किस नाही करणार" ही ब्रेकिंग न्यूज़! मग दिवस भर सगळ्या हिंदी सिनेमा मधली चुम्बन दृश्य दाखवली. अशाने काही दिवसाने लहान मूलं आई बाबांना म्हणतील "बाबा MTv नको.. आपण न्यूज़ बघू". हे झाल तर नंतर राखी सावंत (ही आज तक ला न्यूज़ पुरवत असते..मला शंका आहे की आज तक ने तीला हायर केलय).
एवढे प्रश्न आहेत देशासमोर पण यांना ते नाहीत महत्वाचे असो. काय होणार आपल?
एक तर आता सोफ्ट्वेअर कंपनी मध्ये ५ एवजी ६ दिवसांचा आठवडा होणार अशी वाइट्ट बातमी आहे. आधीच आम्ही बिचारे रोज १० ते १२ तास काम करतोच (त्यात पर्सनल जास्त नि ऑफिस चे कमी असते पण ऑफिस ये अन्दर की बात है ) मग आणखी एक दिवस सुखाचा का कमी असा समस्त सोफ्ट्वेअर कम्युनिटी तर्फे माझा सवाल आहे? एक तर इंडियन इकाँनोमीला सोफ्ट्वेअरमुळे असे चांगले दिवस पाहायला मिळतायत आणि रूपया वाढला तर सगळ्यात आधी बळी जाणार आमच्या सारखे निष्पाप जीव. बर याच्या विरुध्द टिवी चैनलवालेही बोलायला तयार नाहीत. आज दुपारी आज तक पहिला तर "सलमान म्यारी गोल्ड मध्ये किस नाही करणार" ही ब्रेकिंग न्यूज़! मग दिवस भर सगळ्या हिंदी सिनेमा मधली चुम्बन दृश्य दाखवली. अशाने काही दिवसाने लहान मूलं आई बाबांना म्हणतील "बाबा MTv नको.. आपण न्यूज़ बघू". हे झाल तर नंतर राखी सावंत (ही आज तक ला न्यूज़ पुरवत असते..मला शंका आहे की आज तक ने तीला हायर केलय).
एवढे प्रश्न आहेत देशासमोर पण यांना ते नाहीत महत्वाचे असो. काय होणार आपल?
Subscribe to:
Posts (Atom)